नक्की काय विषय आहे .. तिरुपती बालाजी च्या लाडू चा ...

सध्याचे तेलंगणा चे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारविरुद्ध प्रसादाच्या लाडू मध्ये जनावरांची चरबी मिसळ ल्याचे आरोप केले आहेत.

चंद्रा बाबू नायडू यांनी यामध्ये असा आरोप केला आहे कि. अगोदरच्या सरकारने देवाच्या लाडू मध्ये तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केला आहे.

चंद्र बाबूंच्या या वक्तवयानंतर  रेड्डी यांनी आंध्रप्रदेश कोर्टात या प्रकरणात धाव घेतली आहे.